जिल्ह्यात ३ सप्टेंबर पासून काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा : आमदार सतेज पाटील



कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने रविवार दि ३ सप्टेंबर पासून जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर हा उपक्रम हाती घेतला आहे. अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.या जनसंवाद यात्रेत आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, आमदार राजूबाबा आवळे, आमदार लोकांशी संवाद साधला जाणार आहे. समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. असे आ.पाटील यांनी यात्रेत जिल्ह्यातील माजी आमदार, सांगितले, जनसंवाद यात्रा प्रदेश व जिल्ह्यातील पदाधिकारी, प्रत्येक दिवशी प्रत्येक तालुकाध्यक्ष, माजी नगरसेवक, माजी तालुक्यात काढण्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीचे येणार आहे प्रत्येक दिवशी माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच यात्रेचा सकाळचा टप्पा ग्रा. पं. सदस्य, महिला आघाडी, कोल्हापूर जिल्हा कॉंग्रेसच्या श्रीमती जयश्री जाधव, वतीने रविवार दिनांक ३ सप्टेंबर आदी उपस्थित राहणार पासून जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात काढण्यात येणार आहे. लोकभावना रविवारी ३ सप्टेंबर रोजी जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या चंदगड येथून सकाळी धर्तीवर हा उपक्रम हाती घेतला आहे. ७.३० वाजता या पदयात्रेला अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रारंभ होणार आहे. लोक भावना आणि दुपारचा टप्पा असे दोन टप्पे जिल्हा युवक काँग्रेस, विविध सेलचे आणि विधानपरिषदेतील काँग्रेसचे जाणून घेणे हा यात्रेचा मुख्य हेतू आहे. असतील. प्रत्येक टप्प्याच्या शेवटी पदाधिकारी यांचा समावेश असेल तरी गटनेते आमदार सतेज पाटील यांनी यात्रे दरम्यान महागाई, बेरोजगारी, जाहीर सभा होतील तसेच दोन या यात्रेत मोठया संख्येने कार्यकर्ते दिली. या जनसंवाद यात्रेत आमदार महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांशी टप्प्याच्या मधल्या वेळेत कार्यकर्त्यांशी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज संबंधित मुद्दे आणि स्थानिक विविध विषयांवर संवाद साधला आवाहन जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगांवकर, पातळीवरील विविध मुद्यांबाबत जाणार आहे. त्या-त्या तालुक्यातील पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post